Friday, 19 April 2013

मरण जरी शास्वत सत्य असलं तरी सत्याच्या शोध घेणारेच त्याच्यापासून दूर भटकत असतात.. मग सामान्य माणसाचं काय... तो नेहमीच स्वप्नांची घरटी बांधत असतो..जगताना आणि मरताना सुद्धा ....


No comments:

Post a Comment